मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहे ...
कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने या बद्दलची माहिती दिली. ...
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेही एका पत्र्याच्या बराकीत सुरू असलेल्या कळवा पोलीस ठाण्याचा कारभार आता स्वत:च्या हक्काच्या वास्तूमध्ये सुरू होणार आहे. ...
मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ट्विट करत मुंबईकरांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. आपण मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचंही ते बोलले आहेत ...
मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...
मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...
गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे तानसा धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्याने भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील तानसा नदीला पूर आल्याने अकलोली गणेशपुरी अनेक घरांमध्ये पाणी जाऊन अकलोली येथील गरम पाण्याची कुंडेही पाण्याखाली गेली आहेत. ...
मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे. ...