जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. ...
कारना वा विविध वाहनांना ऑक्झिलरी वा ऑफ रोड लाइट लावण्याचे प्रमाण सध्या खूप वाढलेले दिसते. मात्र त्याला कारण रस्त्यांची स्थिती, नियमांचे उल्लंघन हेआहे. मात्र त्यामुळे रात्रीच्या प्रवासात या अतिरिक्त लाइट्सचा वापर करणे अपरिहार्य बनले आहे ...
तुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो ...
विभागातील जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या ५७ योजनांमध्ये दोन कोटी १६ लाखांचा भ्रष्टाचार झाला असून यापैकी २४ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, देश आज अस्वस्थ आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जनतेचं अभिनंदन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. ...
कोकण इतिहास परिषद वार्षिक अधिवेशन 20 व 21 जानेवारी 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय महाड (रायगड) येथे संपन्न होणार आहे ...
देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या इंदिरा गांधी यांनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घ ...