खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमधील आरक्षणाला नीती आयोगानं विरोध दर्शवला आहे. खासगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायची गरज नाही, असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. ...
मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...
शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे. ...
क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला पुन्हा एकदा केरळच्या उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. ...
पनामा पेपर्सचा घोटाळा उघड करणा-या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला असून, त्यात त्यांचा मृत्यू झालाय. ...
अमरावती - जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या १४६१ ग्रामपंचायत सदस्य आणि २५० सरपंचपदासाठी मंगळवारी जाहीर झालेल्या निकालाने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली. काँग्रेसचा सर्वत्र बोलबाला असून, आमदार वीरेंद्र जगताप आणि यशोमती ठाकूर यांचा करिष्मा याहीवेळी काय ...