नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यापासून ते समाजातील भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे फक्त भगवत गीतेच्या शिकवणुकीमुळे शक्य होऊ शकतं. राजकारणालाही योग्य दिशा देण्याचं काम गीता करु शकते,’ असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. ...
पणजी- कोट्यवधी रुपयांच्या खनिज चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला बेकायदेशीर ट्रेडर इम्रान खानला आता आपला धर्म आठवला. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आपला बचाव करताना त्याच्या वकिलाकडून आपण अल्पसंख्याक समुदायातील असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले ज ...
संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या. ...
26 नोव्हेंबर 2008साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्या कुट ...