नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भवितव्य नाही. स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला. येथील आपल्या कार्यालयात आयो ...
महानगरपालिकेने मागील वर्षभरात मालमत्तांचे सर्वेक्षण करून करांच्या पूनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही पूर्ण केली आहे़ मागील आठवड्यात महापालिकेने निश्चित केलेल्या नवीन दरानुसार आरसीसी बांधकामांना ९ रुपये प्रति चौरस मीटर नुसार घरपट्टी आकारली जाणार आहे. ...
सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रात्री 10 तास व दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने पूर्ववत 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...
६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ ...
राष्ट्रीय स्तरावरील सायकल मित्र संमेलन डोंबिवलीत भरवण्यासाठी क्रिडा भारती, डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन यांच्यासह विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. ...
उत्तर गोव्यातील म्हापसा शहरापासून तसेच इथल्या पोलीस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंडियन ओवरसीस बँकेच्या शाखेवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ...
शासनाच्यावतीने शेतक-यांना त्यांच्या मालावर योग्य प्रमाणात कर्ज मिळावे या उद्देशाने शेतमाल तारण कर्ज देण्यात येत आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सोयाबीन आणि हळद मालावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती कृउबा समितीचे सभापती बी.आर. ...
सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...