गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापा-यांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करुन स्वागत केले. यंदाच्या सिझन महिली ही पहिलीची आवक असून, गत वर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दा ...
काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने केंद्र सरकारकडून प्राप्त एक हजार कोटींचे विशेष सहाय्य अनुदान तीन वर्षांपासून अखर्चित ठेवल्याप्रकरणी कोथरूड (पुणे) मतदारसंघाच्या आमदार मेघा कुळकर्णी यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी सादर केली आहे. कुळकर्णी या ...
कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. ...
दोन गट समोरासमोर आल्याने झालेल्या हाणामारीत नगरसेवकासह दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख ...
महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल. ...