औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल ...
दिल्ली हायकोर्टाने उत्तर दिल्लीतील एका आध्यात्मिक विश्वविद्यालयात मुलींना आणि महिलांना बंदी करून ठेवण्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. ...
गुजरातेत भाजपाने सत्ता राखली असली तरी, काँग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या व एकापाठोपाठ एक विविध राज्यांत दिग्विजयाची नोंद करणा-या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेतृत्वाच्या जोडगोळीला त्यांच्याच घरच्या अंगणात वेसण घालण्याचे काम तेथील मतदा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२० डिसेंबर) एक नवीन पायंडा पाडला. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. खंडपीठाने पाचशे प्रकरणांपैकी तब्बल चारशे प्रकरणांवर सुनावणी घेऊ ...
कुळ जमिनीचा घोळ मोठ्या प्रमाणात झालेला असून, त्या जमिनी लाटण्यासाठी शहरातील काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित नेत्यांनी रचलेला डाव आता उघडा पडू लागला आहे. ...
बनावट कागदपत्राच्या आधारे गणेशनगर येथील दोन भूखंड हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...