सोलापूर दि २९ : परराष्ट्र धोरण म्हणजे गल्लीतील भांडणं नव्हेत. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदी यांचे सरकार काहीच काम करत नाही. प्रत्युत्तराची भाषा वापरली जाते. सीमा ा्रश्न सोडविण्यासाठी शेजारच्या देशांसोबत सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. ...
सोलापूर दि २९ : सोलापूर शहर हे झपाट्याने बदलू लागलंय़ स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेतेय. त्यातच सोलापूरला होत असलेलं पासपोर्ट कार्यालय म्हणजे देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेलच पण सोलापूरसाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकेल, ...
ख्वाडा या चित्रपटाच्या यशानंतर भाऊसाहेब कऱ्हाडे प्रेक्षकांसाठी बबन हा चित्रपट घेऊन येत आहे. बबन या चित्रपटाचा टीझर त्यांनी नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. ...
अभिनेता संजय दत्त त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करीत आहे. आजचा हा दिवस स्पेशल करण्यासाठी पत्नी मान्यता दत्त हिने संजूबाबाला अतिशय हटके अंदाजात विश केले आहे. ...
भारताने श्रीलंकेवर पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 550 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 245 धावात आटोपला. ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आणि सत्ताधारी जनता दल(यू) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील महायुती अखेर 20 महिन्यानंतर तुटली. ...