गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात भारताने विविध जाती धर्माच्या, वंशाच्या लोकांना आश्रय दिला आहे. कधीकाळी सत्ता गाजवायला आलेल्या परकीयांनाही भारतीय संस्कृतीने सामावून घेतले आहे. रोहिंग्यांना भारतात राहू द्यावे की नाही याबाबत चर्चा सुरु असताना भारताच ...
काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे ...
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकड ...
'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल महोत्सवाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धाटन केलं. फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने या खास उपक्रमाचं आयोजन ... ...
कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...! ...