गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं लहान मुलांच्या मृत्यूंमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे. ...
लखनऊ, दि. 13 - गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 'योगी आदित्यनाथ सरकार हे खुनी सरकार आहे, घटनेतील लहानग्यांचा मृत्यू नाही तर हत्या झालीये' या मुख्यमंत्र्यांनी ...
तिस-या कसोटीच्या दुस-याच दिवशी श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत आहे. भारताच्या 487 धावांना उत्तर देताना त्यांचा पहिला डाव अवघ्या 135 धावांमध्ये गडगडला. ...
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना एक शिकवण दिली आहे. महानायकांनी दिलेली ही शिकवण खरोखरच प्रेरणादायी असून, सर्वांनीच ... ...
महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना एक शिकवण दिली आहे. महानायकांनी दिलेली ही शिकवण खरोखरच प्रेरणादायी असून, सर्वांनीच ... ...
एकीकडे एका हिंदुत्ववादी पक्षाने महाराष्ट्रात ‘रामलीला’मध्ये मुस्लीम समाजातील कलाकारांना काम करण्यास बंदी घातलेली असताना बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ... ...
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता या शहरात आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची पूर्ण क्षमता आहे. ...
बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिला. ...