एकवेळ तीनशेचा टप्पा ओलांडून ऑस्ट्रेलिया भारताला विराट लक्ष्य देईल असं वाटत असताना अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या मा-याच्या जोरावर भारताने 293 धावांवर रोखलं. ...
राज्यातील सर्व जिल्ह्यातील मूग आणि उडीदाच्या पीक कापणीची आकडेवारी २८ सप्टेंबरपर्यंत कृषी विभागाला कळविण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. ...
चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ...
परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, ...
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य करताना, 'आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही' असं प्रत्युत्तर दिलं. ...