ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
प्रशासकीय समितीने (सीओए) टीम इंडियाच्या खेळाडूंना पगारवाढ देण्यास मंजूरी दिली आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिग धोनीसह झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय ...
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते. ...
पंचवीस वर्षापुर्वी रस्ता रूंदीकरणांत गेलेल्या जागेच्या बदल्यात पालिकेकडून पर्यायी जागा न मिळाल्याने जागा मालकाने भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून झालेल्या दिरंगाईने आज महानगरपालिकेवर जप्तीची ...
चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे. ...
1994 साली मडगाव पोलीस कोठडीत मृत्यू आलेला गुंड अब्दुल गफार खान मृत्यूप्रकरणाने तब्बल 23 वर्षानंतर वेगळे वळण घेतले आहे. या मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त पोलीस निरीक्षक सेबेस्तियान कायरो व पोलीस हवालदार सावळो नाईक उर्फ एमआरएफ यांना सदोष ...
गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
'एक पंतप्रधान किती वेळा मंदिरात जातात. मोदींनी हिंदू धर्म सोडून फक्त हिंदुत्वाचा विकास केला आहे, ज्याचं हिंदू धर्माशी काही घेणं-देणं नाही. ते खरे हिंदू नाहीत. जो व्यक्ती प्रत्येक भारतीयाला आपली बहिण, आई मानतो, तोच खरा हिंदू आहे', असं कपिल सिब्बल बोलल ...