उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी एका सोहळ्यानिमित्त गोव्याला गेल्या दोन दिवसांत धावती भेट दिली. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन ह्या आज रविवारी दाखल होत आहेत. ...
जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत मुख्य राज्य मार्ग व राज्य मार्ग १०० टक्के खड्डेमुक्त करण्यात आले, तर प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) चे ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा अहवाल अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. ...
प्रत्येकाला हे जाणवतं आहे, की भवतालच्या व्यवस्थेत काहीतरी चुकतंय. काहीतरी अघटित घडतंय. अवतीभोवती उधाण आलेलं आहे आणि त्या उधाणात उजव्या विचारांचे नेते सांगताहेत की जा, घ्या त्या समुद्रातून तुमच्या वाटेचे मासे उचलून! ...
‘धडधाकट, सावळ्या रंगाचे, सहनशील, अभिमानी, भांडखोर आणि ‘दिले’-‘घेतले’ अशी भाषा बोलणारे मराठे तेथे राहतात. - दिल्लीतल्या मराठी माणसांच्या बाह्यरूपाचे, सवयींचे आणि स्वभावाचे हे वर्णन उद्योतनसूरीने तेराशे वर्षांपूर्वी केलेले आहे. ...
हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं. ...
आपल्या आयुष्यात आपल्याला आपली म्हणून असणारी अशी एक जरी मैत्रीण असेल ना, तर आयुष्य खूपच सोपं होऊन जातं. माझ्याही आयुष्यात माझ्या नशिबानं मला अशी सोन्यासारखी मैत्रीण दिली होती. ...