बळीराजा जलसंजीवनी योजनेतून सध्या अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी देण्यात येईल. यातून विदर्भाची सिंचन क्षमता कमाल टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे सुरु असलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या मुलींच्या ई.पी . या वैयक्तिक प्रकारच्या स्पर्धे ...
उत्कृष्ट फलंदाजी करणा-या भारती फुलमाली यांची भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिथाली राज यांच्या इंडिया रेड या संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट चॅलेंजर ट्रॉफी ४ जानेवारी २०१८ पासून सुरू होत असलेल्या सामन्यात ती खेळणार आहे. ...
पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. ...
लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘अमृत मिशन’ केंद्रशासनाने सुमारे अडीस वर्षांपूर्वी लागू केले आहे. त्याव्दारे सर्वच महापालिकां, नगरपालिकांनी विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये तीन हजार नऊ कोटी रूपये खर्चाचे पाणी पुरवठा व भुयारी गटार ...
नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग मिळालेल्या सुटीमुळे कोल्हापूर अक्षरश: पर्यटकांनी बहरले होते. त्यामुळे रविवारी सलग दुस-या दिवशी दिवसभर अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...
वेतनश्रेणी आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार घालतानाच संप पुकारण्याचे धारिष्ट्य दाखविणा-या राज्यातील वनकर्मचा-यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखाद्या संघटनेच्या इशाºयावर संप करणे आता महागात पडणार असून वनविभागातील काही सं ...