भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ...
पुलांवरील सांधे म्हणजे अनेकदा खड्ड्यांचाच एक प्रकार असतो. तो पार करताना वाहन सावधानपणे व हळूवार चालवणे उत्तम. दुचाकी वाहनांनी अशा ठिकाणी अधिक सावध राहावे. ...
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी 5 लाख 36 हजार व चेकबुकसह काही महत्वाची कागदपत्रे लांबवली आहेत. ...