लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या चार क्रिकेटपटूंच्या विक्रमाची बरोबरी करणं अशक्य - Marathi News | It's impossible to match the record of these four cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या चार क्रिकेटपटूंच्या विक्रमाची बरोबरी करणं अशक्य

उमेश कुलकर्णी....आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर हे नाव ऐकलंय कधी? पन्नास वर्षांपूर्वी भारतासाठी चार कसोटी सामने खेळलेला हा डावखूरा मध्यमगती गोलंदाज..या पलीकडे या खेळाडूची फारशी विशेष नोंद ...

VIDEO: विरुष्काच्या रिसेप्शनला नरेंद्र मोदी पोहोचतात तरुणी ओरडली लव्ह यू; पहा काय होती मोदींची प्रतिक्रिया  - Marathi News | VIDEO: Woman receives reception from Narendra Modi; See what the Modi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: विरुष्काच्या रिसेप्शनला नरेंद्र मोदी पोहोचतात तरुणी ओरडली लव्ह यू; पहा काय होती मोदींची प्रतिक्रिया 

नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. दिल्लीमधील हॉटेल ताजमध्ये पार पडलेल्या रिसेप्शन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील हजेरी लावत भावी आयु ...

सेनगाव तालुक्यात आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहणच ; १२ पैकी ६ पदे रिक्त असल्याने रूग्णांचे हाल - Marathi News | Acquisition of vacant posts in health centers in Senga taluka; 6 out of 12 vacancies due to vacancy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव तालुक्यात आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहणच ; १२ पैकी ६ पदे रिक्त असल्याने रूग्णांचे हाल

सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. ...

कर्जामुळे अनिल अंबानींना विकावा लागला महत्वाचा बिझनेस, 19 हजार कोटींमध्ये अदानीने विकत घेतली कंपनी - Marathi News | Anil Ambani was bought for his business by a loan, Adani bought the company for Rs.19 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जामुळे अनिल अंबानींना विकावा लागला महत्वाचा बिझनेस, 19 हजार कोटींमध्ये अदानीने विकत घेतली कंपनी

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना कर्जात बुडालेल्या रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय विकावा लागला आहे. ...

दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली! - Marathi News | Viruja reached Delhi after Delhi; Virat Kohli looks like a wife! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली!

नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता मायानगरी मुंबईत पोहोचले आहेत. दिल्लीत लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिल्यानंतर ... ...

दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली! - Marathi News | Viruja reached Delhi after Delhi; Virat Kohli looks like a wife! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीनंतर मायानगरीत पोहोचले विरुष्का; पत्नीला असा प्रोटेक्ट करताना दिसला विराट कोहली!

नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकलेले विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता मायानगरी मुंबईत पोहोचले आहेत. दिल्लीत लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन दिल्यानंतर ... ...

सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट ! - Marathi News | Jumbo discounts on Sony's flagship smartphones! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट !

सोनी कंपनीच्या सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनवर तब्बल १०,००० ते १३,६०० रूपयांपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. ...

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला अपघात, किरकोळ जखमी - Marathi News | Union Minister Anant Geete's car accident, minor injuries | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला अपघात, किरकोळ जखमी

केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्या गाडीचा खोपीलीजवळ अपघात शुक्रवारी झाला. या अपघातात अनंत गीते किरकोळ जखमी झाले आहेत.  ...

तब्बल २२ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे पाणी पोहचले पाथरी टेलपर्यंत - Marathi News | After 22 years, the water reached the Jayakwadi Dam and reached to the toilet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तब्बल २२ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे पाणी पोहचले पाथरी टेलपर्यंत

जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे. ...