पेण अर्बन बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कथित बोगस कर्जाची ५९८.७२ कोटी रुपयांची रक्कम प्राधान्याने वसूल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत केवळ ३.६९ कोटींची म्हणजे अर्धा टक्का वसुली विशेष कृती समितीने केली. ...
मराठा आरक्षणासंदर्भात कायदा मंजूर झाल्यानंतर, त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही राज्य सरकारने मेगा भरतीची जाहिरात काढून प्रक्रिया सुरू करण्याची घाई का केली, असा सवाल उच्च न्यायालया ...
उर्जित पटेल हे कार्यकाळ अपुरा ठेवलेले १९९० नंतरचे रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. या आधी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारली होती. ...
जीएसटीमध्ये सध्या केंद्र सरकारला कमी महसूल मिळत आहे. सर्वच वस्तू जीएसटीमध्ये आणल्याने ती चिंता दूर होऊ शकेल, असे मत माजी केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अढीया यांनी व्यक्त केले आहे. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला. ...