जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. ...
चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान देत आहे. ...
नोटबंदी, जीएसटी, महागाई या तीन त्सुनामीच्या झळामुळे करोडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील होण्यास मोदी सरकारचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत आहे. ...
हार्दिक पंड्याला इंदोर वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा कोच रवी शास्त्री यांचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले. ...