निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत,दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित ... ...
आलिया भट्ट सध्या जाम बिझी आहे, यात काहीही शंका नाही. पण या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आलिया पोहोचली ती तिची बेस्ट फ्रेन्ड कृपा मेहता हिच्या लग्नात. ...
अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओढ’ या चित्रपटालाही प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला ... ...
मुंबई : तीन वेळा जी कंपनी तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरली, त्याच कंपनीला काम देण्याची निविदा प्रक्रिया पूर्णपणे सदोष असून यात गंभीर चुका आहेत, असा लेखी आक्षेप प्रधान सचिव विजयकुमार यांनी घेतलेला असताना, उपसचिव रवींद्र गुरव यांचे मत ग्राह्य धरत, मंत्री ...
कर्जतजवळच्या सोनगिरीच्या जंगलात हरवलेल्या 17 गिर्यारोहकांची सुटका करण्यात आली आहे. पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर जंगलात हरवलेल्या गिर्यारोहकांना शोधण्यात पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांना यश आलं. या गिर्यारोहकांच्या ग्रुपमध्ये सहा महिला आणि 11 पुरुषांचा स ...