निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढीस अखेर मान्यता मिळाली. त्यांना पाच हजारांची वाढ मिळाली आहे. हा प्रस्ताव आता वित्त विभागाकडे सादर झाला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...
नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह ... ...
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी बुधवारी जीपीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मागील वर्षी मध्य रेल्वेवरील १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाईचे काम केले जात असून, या वर्षी आता नव्या ३० स्थानकांवर लवकरच मशिनद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरातील तिवरांच्या जंगलाचे संवर्धन होण्याऐवजी तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. परिणामी, तिवरांचे संवर्धन व्हावे आणि योग्य ती कारवाई व्हावी यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. ...
नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाचे माल वाहतूक करणारे एक हजार ट्रक रस्त्यावर धावण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. ...
दक्षिण मुंबईत दोन इमारतींच्या मध्यभागी असलेल्या हाउस गल्ल्यांची कचराकुंडी झाली आहे. यामुळे येथील जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असून, स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ...
आयात करण्यात येणारी सर्व विमाने स्वदेशी बनावटीच्या जिओ आॅगमेन्टेड नेव्हिगेशन (गगन) सिस्टिमकडून देण्यात येणारे सिग्नल स्वीकारण्यास सक्षम करणे बंधनकारक करणाऱ्या आपल्या आदेशाला केंद्र सरकारने दीड वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ...
सर्वसामान्य नागरिकांवर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय, तपास कामातील दिरंगाईबद्दल दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस तक्रार प्राधिकरणे आता विभागीय स्तरावरही लवकरच कार्यान्वित होणार आहेत. ...