थोडसं प्रेम, थोडी भांडणं आणि थोड्या विश्वासाच्या जोरावर नातं उभं असतं. अनेकदा या नात्यामध्ये दररोज एकमेकांना समजून घेणारी जोडपीही एखाद्या लहान मुलांप्रमाणे भांडू लागतात. ...
आपल्याला आता जुने जतन करावे लागेल, या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषि खाते होते. घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपात आले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, ...
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असून, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. ...
संत वाङ्मयात हा दृष्टांत दर क्षणाला उलगडत जाणाऱ्या आयुष्याला दिला जातो. ‘घडी-विघडी-उघडी’ असे शब्द वापरले जातात. तेव्हा क्रमाक्रमाने उलगडण्याचाच उल्लेख केला जातो. ...
मौलाना आझाद यांच्यावरील पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते डॉ राजेंद्र संजय यांनी लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ राजेंद्र संजय आणि संजय सिंग नेगी यांचे आहे. ...