अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे. ...
साखरेचे खाणार त्याला देव देणार असे आजवर आपण म्हणत आलो असलो तरी आता तसे म्हणणे धोक्याचे ठरले आहे कारण साखरेच्या आजाराने देशात ब-यापैकी हातपाय पसरले असून, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची वेळ आली आहे. ...
तुमचा मोबाइल फोनची आधार कार्डसोबत जोडणी करण्यात आली आहे? जोडणीसाठी तुम्हाला स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय का? तर मग तुमची ही कटकट लवकरच मिटणार आहे. ...
गत आठवड्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी कोलकात्यातील २३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यांच्याशिवाय किंगखान शाहरूख खान, ... ...