काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...
शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. नुसत्या घोषणा देत शासन कामाचा पाढा मोजत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...
लॉकरची चोरी करून 14 लाखांची लूट करणाऱ्या दोन गर्दुल्यांना गुन्हे शाखेचा कक्ष - 7 च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुफीयान अन्सारी (वय - 20), मुबारक शेख (वय - 19) अशी या दोघांची नावे आहेत. ...
तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, ‘ओंकारा’ची कल्पनाच मुळात आमिरची होती. होय, आमिरनेच विशाल यांना शेक्सपिअरचे नाटक ‘ओथेलो’ पडद्यावर साकारण्याचा सल्ला दिला होता. ...