प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनासाठी शाळेत लवकर जाण्यासाठी तयार होणाऱ्या दोन भावंडांचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी भीमाशंकर येथे घडली. ...
५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. यावेळी १५१ क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद वितरती करण्यात आला. ...
खडकपूर्णा धरणातून जालना जिल्ह्यातील मंठा व परतुर तालुक्यातील ९२ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...