काही जणांना मयांकला संघात स्थान मिळायला हवे होते, असे वाटत आहे. पण संघातील कोणत्या खेळाडूला त्यासाठी विश्रांती द्यायची, असे विचारल्यावर बऱ्याच जणांनी धवनचे नाव सांगितले आहे. पण या लोकांना धवनला विश्रांती द्यावी, असे का वाटते? असे काही प्रश्न गावस्कर ...
रिसोड ( वाशिम ) : समता फाऊंडेशन व रिसोड नगर परिषदेच्यावतीने सोमवार ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रिसोड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. सन २०१८-१९ या वर्षात समता फाउंडेशन रिसोड शहराच्या स्वच्छतेवर एक कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा समता फाउंडे ...
हिंदी चित्रपटसृष्टीतली ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंतच्या काळात भारतीय प्रसारमाध्यमांनी, खासकरून वृत्तवाहिन्यांनी एक नवा तळ गाठला आहे. ...
बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयामुळे मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला होता. ...