शिक्षेमुळे मुलांच्या मनावर उमटणाऱ्या ओरखड्यांचा, त्यांच्या भावविश्वावर होणा-या परिणामांचा विचार करून शाळांत यापुढे मुलांना छडी न मारण्याचे, कोणतीही शिक्षा न करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत. ...
देशातील यंदाचे अन्नधान्य उत्पादन मागील वर्षीच्या २७.९५ कोटी टन उत्पादनापेक्षा अधिक होऊ शकते. कृषी सचिव शोभना पटनायक यांनी सांगितले की, मान्सूनचे दमदार आगमन, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि शेतमालाच्या उत्पादकतेत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे अन्नधान्य उ ...
आयकर विभागाने तमिळनाडूतील ख्रिस्ती फ्रीजगॅ्रम इंडस्ट्री आणि अग्नी गु्रप आॅफ कंपनीजच्या परिसरात घातलेल्या छाप्यांत काही विदेशी चलनासह १७ कोटी रुपये रोख, दहा किलो सोने आणि मालमत्तेचा दस्तावेज जप्त केला. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. ...
ज्यांनी याचा आरंभ करू नये त्यांनीच तो केल्यानंतर मागाहून येणाऱ्या बावळटांनी त्याची री ओढली आणि ती ओढताना आपण धर्मरक्षण करीत असल्याचा भक्तिभाव मनात आणला तर तो त्यांचा दोष कसा म्हणायचा? ...
न्यायालयाने हंटर चालविल्याशिवाय हातपाय हलवायचेच नाहीत ही अलिखित परंपराच जणू गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत निर्माण झाली आहे की काय कुणास ठाऊक? कदाचित त्यामुळेच लोकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता उठसूट न्यायालयात धाव घ ...
‘पावसाने मुंबई ठप्प’, ‘नागपूरची पावसाने दैना’, ‘पावसाने दिल्लीचे कंबरडे मोडले’ असे वृत्तपत्रांमधील मथळे आता नित्याचे झाले आहेत. जोरदार पाऊस झाला की शहरांमधील जनजीवन पार विस्कटून जाणे आता नवीन राहिलेले नाही. ...
आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला... ...