मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतीतील गाळेधारकांची अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले ...
केरळनंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकांपासून 7 किमी असलेल्या वेसावा कोळीवाड्याने आपली पुरातन परंपरा व संस्कृती अद्यापही जपली आहे. ...
नैसर्गिक आपत्ती, दंगल, बंद यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या जाणे सर्वमान्य झाले आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी देण्याची अजब घटना पुण्याजवळील वाघोलीत घडली आहे. ...
ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस सूतगिरण्यांसाठी वापरला जातो. फक्त अशाच तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. होय, हृतिक व अन्य आठ लोकांविरोधात चेन्नईत फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...
वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास व्यापा-यांवर खटले दाखल केले जातील, असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने दिल्याने व्यापा-यांनी शेतमाल खरेदी करण्यास बहिष्कार टाकला आहे. ...