काणकोण तालुक्यातील आगोंद आणि गालजीबाग या किनारपट्टीवरील 18 ठिकाणी कासवांनी आपली अंडी घातल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत वन खात्याने 603 कासवांची पिल्ले पाण्यात सोडली आहेत. ...
व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असताना मोदींनी शरद पवार आपल्यासोबत असायला हवे होते, अशी अप्रत्यक्ष इच्छाच व्यक्त केली. त्यामुळे मोदींना शिवसेनेपेक्षा पवारच जवळचे वाटतात का असा प्रश्न उपस्थि होत आहे. ...
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं आहे. ...