लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CIA च्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा खरा चेहरा समोर आला - अशोक चव्हाण - Marathi News | Due to the CIA report, the true face of Vishwa Hindu Parishad, Bajrang Dal out - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CIA च्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा खरा चेहरा समोर आला - अशोक चव्हाण

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आली आहे, अशी ट ...

उदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका - Marathi News | Udayanaraje, the most selfish leader of the district, ShivendraSinharaje commentary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका

‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. ...

Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी - Marathi News | Fifa World Cup 2018: France register a 2-1 victory against Australia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी

फिफा विश्वचषकातील फुटबॉल सामन्यात फ्रान्सने बाजी मारली. ऑस्ट्रेलियासोबत कडवी झुंज देत फ्रान्सने या सामन्यात 2-1 ने विजय मिळविला.  ...

हे आहे भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव, अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी खास डेस्टिनेशन! - Marathi News | The last village of India Chitkul village before India Tibet border | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हे आहे भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव, अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी खास डेस्टिनेशन!

या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता.  ...

बदलापूरमधील ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू - Marathi News | A trekker in Badlapur died in Uttarakhand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमधील ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू

बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षद आपटे असं या ट्रेकरचं नाव आहे. शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली. ...

किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी सरसावला हिवताप विभाग - Marathi News | Malaria Department set to prevent pest related diseases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी सरसावला हिवताप विभाग

अकोला : पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन हिवतापाचा प्रसार झपाट्याने होतो. किटकजन्य रोगांना जैविक पद्धतीने आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयालयाच्यावतीने १ जून ते ३० जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून राबविण्यात येत असून, या दरम्यान ...

केजरीवालांसोबत धरणं धरलं; आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य सुधारलं! - Marathi News | After 5 days of hunger strike, Satyendra Jain gains 1.5 kg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांसोबत धरणं धरलं; आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य सुधारलं!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे वजन 1.5 किलो वाढल्याने आंदोलनाविषयी शंका उपस्थित होत आहे.  ...

'मुंबई पदवीधर'साठी राणेंचो बाण; मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत शिवसेनेवर शरसंधान - Marathi News | Mumbai Graduate Constituency Election Nitesh Rane taunts Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई पदवीधर'साठी राणेंचो बाण; मिलिंद नार्वेकरांना लक्ष्य करत शिवसेनेवर शरसंधान

नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील छत्तीसचा आकडा राजकीय वर्तुळात सुपरिचित आहे...... ...

पश्चिम विदर्भात १० फुटांपर्यंत भूजलात कमी उन्हाळाअखेरची स्थिती - Marathi News | In summer, till 10 feet in the state of Vidarbha, the low summer time in the earthquake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात १० फुटांपर्यंत भूजलात कमी उन्हाळाअखेरची स्थिती

विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. ...