जगभरातील स्मार्टफोन उत्पादकांमध्ये घडी होणार्या स्मार्टफोनबाबत चुरस निर्माण झाली असतानाच आता हुआवे कंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत. ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘मार्केटिंग’ केले जात आहे. त्याकरिता विशेष रथ तयार करण्यात आला असून, हा रथ गाव-खेड्यांत योजनांचा प्रचार व प्रसार करीत आहे. ...
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी आज पुकारलेल्या 'भारत बंद'ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. ...
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. ...
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यामधून दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परराष्ट्र सचिव, लष्करप्रमुख बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भू ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अतीउच्चदाब विजवाहिनीच्या मनोऱ्यांमुळे (हायटेंशन लाईन टॉवर) शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात धाव घेतली. ...