राज्य शासनाने २०१७च्या पूर्वार्धात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)च्या सर्व नोंदी आणि आॅनलाईन संमत्यांचे डिजीटायझेशन सादर करण्याची घोषणा केली होती. ...
दा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते ...
मागच्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा गोव्यात अंमली पदार्थाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत असून हे वर्ष संपायला एक महिना बाकी असताना आतापर्यंत या व्यवसायात सामील असलेल्या संशयितांचा आकडा 217 पर्यंत पोहोचला आहे. ...
अर्जून कपूर सोबत असलेले अफेअरला घेऊन सध्या मलायका अरोरा चांगलीच चर्चेत आहे. मलायका अरबाज खानपासून २०१६ मध्ये वेगळी झाली आणि २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ...
यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील १५१ तालुक्यांतील २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. शासनाने दुष्काळ घोषित करण्यापूर्वीपासूनच काही तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यातही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असताना त्यात आता ...