मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
एका महिला दलालाच्या मदतीने हे अमली पदार्थ मुंबईत विकले जाणार असल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित महिलेला कांदिवलीतून ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ...
पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
Manmarziyaan Controversy: बॉलिवूडचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट गत १४ सप्टेंबरला रिलीज झाला आणि रिलीजसोबतचं चित्रपटासंदर्भातील एक वाद चर्चेत आला. यानंतर या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली . ...
बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या करिअरला ओहोटी लागल्याची चिन्हे आहेत. चर्चा खरी मानाल तर, सलमान खानसोबत ‘पंगा’ घेतल्यानंतर अनेक जण प्रियांकाला टाळू लागले आहेत. अशास्थितीत प्रियांकाला जुन्या हितचिंतकांची आठवण होणे स्वाभाविक आहे. ...