आसाममधील राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनसीआर)च्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार भेटणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असल्याचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांनी सांगितले. ...
India vs England 5th Test: भारताच्या इग्लंड दौऱ्यावर कर्णधार विराट कोहलीने एकट्याने फलंदाजांची सर्व जबाबदारी स्वीकारत अनेक विक्रम मोडले. मात्र, पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत शुन्यावर बाद झाल्याने त्याला महान फलंदाज राहुल द्रविड याचा विक्रम मोडता आला ना ...