आंब्यांच्या पानांपासून हे मद्य तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागला. हे मद्य ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि पेप्टॉन प्रोटीनच्या किण्वनपासून तयार करण्यात आली आहे. ...
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. ...
अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राजी सिनेमात केलेल्या अभिनयासाठी तिने अनेक अॅवॉर्ड्स आपल्या नावावर केले. ...
तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने कोर्टात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील कोर्टाने म्हटले होते. ...
या महिलेने आरोपी महिलेने सर्वात आधी तिचे सोशल मिडीयावर अकाऊंट बनवले. त्यानंतर मुलांसोबतच्या फोटोचा वापर करत तिने लोकांकडे आर्थिक मदतीची विनवणी केली ...