महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर लगेच ‘ती’चे लग्न लावून दिले जात असल्यामुळे स्वत:च्या पायावर महिला उभ्या राहू शकत नाहीत. यासाठी पालकांची मानसिकता बदलायला हवी, असे मत भोसरीच्या राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या संचालिका कोमल साळुंखे यांनी ‘लोकमत’शी ब ...
आमदार, खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून विविध शासकीय कार्यालये व शाळांसाठी लागणाऱ्या सुमारे १२६ संगणक खरेदीत जिल्हा नियोजन समितीने घोळ घातल्याचे उघडकीस आले असून, ठेकेदाराला ज्या प्रमाणकांची (स्पेसिफिकेशन) संगणक पुरविण्याची आॅर्डर देण्यात आली, त्यापे ...
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबाबत १९४५ मध्ये झालेल्या तैहोकू विमान अपघातानंतर काय घडले? यामागचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना हक्कच आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले. ...