दोन वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्यांमधील संघर्षाला काही आठवडे उलटले असतानाच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणे काम करावे, असे आवाहन केले आहे. ...
आपल्या बँकेनंतर आता टपाल विभाग स्वत:चा ई-कॉमर्स व्यवसायही सुरू करण्याच्या तयारीत आहे. ...
आयएल अॅण्ड एफएस समूहाने ३५० उपकंपन्यांचा डोलारा उभा केला परंतु तो सांभाळता न आल्याने समूहाचा तोटा ९० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. ...
भारतातील पर्यटन व आदरातिथ्य व्यवसायाचा झपाट्याने विस्तार होत आहे. यामुळे निवासी हॉटेल्समध्येही वाढ होत आहे. ...
ती आई कठोर होती. तिने मुलाला कठीण प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडले. स्वातंत्र्याची आणि स्व-तंत्रची गणिते सोडवायला भाग पाडले. ...
‘रूरल मॅनिफेस्टो’ या पुस्तकानिमित्त लेखक खासदार वरुण गांधी यांची दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा यांनी घेतलेली खास मुलाखत... ...
भाजपा-शिवसेनेच्या युतीचे संकेत स्पष्ट दिसतात. राणे यांची ना घर का, ना घाट का, अशी अवस्था होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान दौडीमुळे गेल्या दहा-वीस वर्षांत जगातील सर्वच बाबींचे स्वरूप आरपार बदलून गेले. ...
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. ...
मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत. ...