भारतीय लष्करातील २,५०० जवानांच्या ताफ्यावर साडेतीनशे किलो स्फोटके भरलेली कार सोडून, त्यातील ४४ जणांच्या केलेल्या हत्येची जबाबदारी जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली असली, तरी या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे उघड आहे. ...
वंचित बहुजन व दोन्ही काँग्रेस अशा आघाडीच्या अंकगणितामध्ये डावपेच आणि रणनीतीचे पेचप्रसंग उभे राहिले आहेत. या आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांची रणनीती संघ-भाजपा आणि हिंदुत्व विरोधी आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत गिरगावसह काळबादेवी येथील तब्बल ५३० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर भाड्याच्या जागेत अथवा प्राधिकरणाने दिलेल्या जागेत झाले असून, आता सर्वांत जुनी चाळ म्हणून ओळख असलेल्या क्रांतीनगरमधील ए, बी आणि सी ...
लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणा-या रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर (टीसी) लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या. ...
शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेसाठी वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना भरावी लागणारी रक्कम कमी करण्यात आली आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. ...
विक्रीचा जबरदस्त मारा झाल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६७.२७ अंकांनी घसरून ३५,८0८.९५ अंकांवर बंद झाला. ...