शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहेत. या सर्व शहिदांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
पाकिस्तानने तत्काळ सर्व दहशतवादी संघटनांना अभय देत पोसणे थांबवावे, असा कडक संदेश देत, अमेरिकेने जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार केला. ...
दहशतवादाविरोधात भारताने आपली लढाई सुरू ठेवावी, तिला संपूर्ण सहकार्य व आवश्यक ती मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. ...
जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात चीनची आडकाठी आजही कायम आहे. ...
पुलवामा हल्ला हा भारताच्या अस्मितेवर घाला आहे. अशा कठीण समयी देशातील सर्व विरोधी पक्ष हे लष्कर व केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ...
सरकारने चांगले काम केले तर कौतुक करा आणि चुकीचे केले तर कठोर टीकादेखील करा. लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आपले सरकार चौथ्या स्तंभाच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. ...
मुंबईसह राज्यभरातील वातावरणात बदल नोंदविण्यात येत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात थंडीनंतर कमालीची वाढ झाली असून, कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २० अंशावर पोहोचले आहे. ...
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या हनुमा विहारीच्या लागोपाठ दुसऱ्या शतकाच्या बळावर इराणी करंडकाच्या सामन्यात शेष भारताने रणजी चॅम्पियन विदर्भाला शुक्रवारी विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ...