काजोल आणि अजय देवगण यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत काजोलचे वडील खूश नव्हते असे तिने या कार्यक्रमात नेहाशी बोलताना सांगितले होते. ...
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...
प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती. ...
भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना अवघ्या 5 धावांवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाच्या या स्थितीवर सोशल मीडियात भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. ...