औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करणारे चंद्रकांत खैरे यांना यावेळी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे नव्हे तर दानवे यांनी युतीधर्म तोडल्यामुळे आपला पराभव झाल्याचे आरोपच खैरे यांनी दानवे यांच्यावर केले. त्याला द ...
दक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनारा असलेला कोलवा आता लवकरच ‘आयकॉनिक’ होणार असून या समुद्र किनाऱ्याचा कायापालट करण्यासाठी 184 कोटींची योजना केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे. ...