अनेक इमारतींचा अडलेला पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सहकारी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ...
एकलव्य शाळांच्या संख्येत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्यासाठी दहा ते वीस खेळांची यादी तयार करुन त्याबाबतचे धोरण तयार करण्यात यावे. ...
आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...
तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे. ...
अश्विनी बिद्रे खून खटल्यातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत अलिबागच्या सत्र न्यायालयात मागील महिन्यात सुनावणी झाली होती. ...
मुख्यमंत्री नवीन पटनाईक, इतर मंत्री, आमदार व इतर महत्वाच्या व्यक्ती या महत्वाच्या महोत्सवासाठी पुरीमध्ये हजर होत्या. ...
पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे. ...
तरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत. ...
दहिसर नदीच्या पाणीसाठ्यातून पाण्याची पातळी वाढेल. ...