रामायणात लक्ष्मणावर ज्या दिव्य वनौषधीचा उपचार करून त्याचे प्राण वाचवले, ती वनौषधी म्हणजे द्रोणागिरी पर्वतावरील ‘संजीवनी’. डॉ. आर. बी. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 15 हजार फूट उंचीवरच्या लेह इथल्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रयोगशाळेतील संशोधक वैज्ञान ...
मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकराना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. मात्र, पाकिस्तान ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून धडपडत आहे. ...
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडीयाने गुरूवारी परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार आधार सुविधेचा वापर करणाऱ्या खाजगी कंपन्यांना प्रत्येक व्यक्तीच्या आधार पडताळणीसाठी 20 रूपये मोजावे लागणार आहे ...
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. तसेच, या पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. ...
गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. ...
पार्थ सध्या राजकारणात सक्रिय झाले असून त्यांना मावळ लोकसभा उमेदवारीत रस आहे असाही सूर आहे. अर्थात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून याबाबत अजून तरी कोणतेही अधिकृत वक्तव्य नाही. त्यामुळे पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्याची चौथी प ...