२०१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतात १ लाख विद्यार्थ्यांमागे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ आहे. त्यातही पारंपरिक महाविद्यालय आणि विद्यापीठांमधून संशोधनाला किती वाव मिळतो हा मोठा प्रश्न आहे. ...
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्यापासून सर्वाधिक लक्ष्य जर कोण होत असेल तर तो कर्णधार विराट कोहली. पण का पराभवामुळे भावनेच्या भारात कर्णधारासह इतरांचा बळी देणे खरोखरच योग्य ठरणार का? ...