असेही म्हणतात की, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. ...
ड्रग्स सोबतचा संजय दत्तचा संघर्ष त्याच्या जीवनावर आलेला चित्रपट 'संजू'मध्ये पाहायला मिळाला होता. या बायोपीकमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. ...
राज्यात भाजपा लोकसभेच्या 43 जागा जिंकणार आणि ती वाढलेली 43 वी जागा बारामतीची असेल, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिलेले होते. ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. ...