गडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी मंगळवारी (22 जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले. ...
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल हे त्यांच्या कामगिरीमुळे जेवढे चर्चेत आले नसतील त्यापेक्षा अधिक चर्चा ही कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे होत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून आपण चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असे सांगतात. मात्र मोदींनी कधीच चहा विकला नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. ...
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानानंतर भारतीय संघातील खेळाडूंना वागण्या-बोलण्याचे धडे शिकवण्याचा प्रस्ताव प्रशासकीय समितीने ठेवला आहे. ...
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे पहाटे पाच वाजता घडला. ...