राजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ...
रामायण या गाजलेल्या मालिकेत सीतेची भूमिका बजावणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी १९९१ साली भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदारही झाल्या. आता मालिकेत रामाची भूमिका बजावलेले अरुण गोविल काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. ...
पाकिस्तानी लष्करातील कोणीही राजकारणात सहभागी होण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे, तसेच आयएसआयसारख्या गुप्तचर संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे, असा आदेशही दिला आहे. ...
दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ...
राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते. ...
मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे. ...
भारतीय कर्णधार विराट कोहली व पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यात अनेक बाबतीत साम्य असल्याचे पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्दुल कादीर यांनी म्हटले. ...