मानवी अवयव व उती प्रत्यारोपण प्रक्रियेच्या निर्णयानंतर रुग्णाच्या नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण संचालनायात बऱ्याच येरझाऱ्या घालाव्या लागतात. ...
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) अखेर शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...
गेल्या १० महिन्यांत २ हजार ६९४ वाहने चोरीला गेल्याची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. यापैकी केवळ १ हजार वाहनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बीले मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली. ...
नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे. ...
राम शिंदे नावाचे मंत्री हे एक वाचाळवीरच म्हणायला हवेत. दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा नाही, त्यामुळे सरकारने छावण्या उघडल्या पाहिजेत; पण राम शिंदे यांनी ‘तारे तोडताना’ चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा सल्ला दिला. ...