पाणीचोरी व गळती ही समस्या काही नवीन नाही़ पाऊस कमी झाला की या समस्येकडे महापालिका लक्ष केंद्रित करते़ नियोजनाचा अभाव, टँकर माफियांचे जाळे, भ्रष्ट अधिकारी या सर्वाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो़ या शहारातील बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी दररोज भा ...