एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा ज्या खेळपट्टीवर अवघ्या ९२ धावांत खुर्दा उडाला होता, त्याच हॅमिल्टनच्या खेळपट्टीवर रविवारी भारतीय संघाला अखेरच्या टी२० सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध भिडायचे आहे. ...
पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात. पण, काही नावांची स्मृती न राहिलेली बरी अशी नावे ही मतांच्या राजकारणासाठी दिली जातात. ...
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा 'फोटोग्राफ' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवाज आणि सान्या पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. ...
राज्यामध्ये जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविणे, ती मिळण्यास होणारा विलंब व त्यामुळे होणारे नुकसान आणि द्यावी लागणारी चिरीमिरी या जाचातून लाखो लोकांची कायमची सुटका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत ...
लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांना नेमक्या किती जागा मिळतील, या आकड्यांच्या खेळात मी अजिबात पडणार नाही, मात्र नरेंद्र मोदी सरकारचे पुनरागमन शक्य नाही, हा आत्मविश्वास वृद्धिंगत होत चालला आहे. ...
राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषित असून, गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वांत प्रदूषित आहेत, तर पंचगंगा, उमोडी व वशिष्टी नद्या स्नानास योग्य असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. ...
नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते. ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दवबिंदू गोठले होते. मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे. ...