राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. ...
लवासा सिटीसारखा प्रोजेक्ट बनविण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अल्प व्याजात मिळवून देण्याचे आमिष दाखवून खर्चासाठी म्हणून तब्बल ५५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे़. ...
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे. ...